नकोय मला ह्या रिती,नाही पाळायचा आहे हा रिवाज, मग काहीही म्हणु दे हा समाज.
एकमेकांची जिरवण्या पेक्षा जर आपण पावसाचं पाणी जिरवलं असतं तर कदाचित आज दुष्काळाच्या झळा साेसाव्या लागल्या नसत्या....!!!
No comments:
Post a Comment