Saturday, 13 February 2016

पाणी

एकमेकांची जिरवण्या पेक्षा जर
आपण पावसाचं पाणी जिरवलं असतं तर
कदाचित आज दुष्काळाच्या झळा साेसाव्या लागल्या नसत्या....!!!

No comments:

Post a Comment